TheyWon Marathi
30/03/2026
भगवान महावीरांचे शाश्वत तत्त्वज्ञान : आधुनिक मानव आणि वैश्विक समाजासाठी शाश्वत मार्ग
जैन धर्माचे अभ्यासक, लेखक आणि इतिहास संशोधक मधुकर जाधव यांचा हा लेख पुढील लिंकवर वाचावा:
भगवान महावीरांचे शाश्वत तत्त्वज्ञान महावीर तत्वज्ञान: 'अनेकांतवाद' हा जैन तत्त्वज्ञानातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांत आहे. यानुसार कोणतीही वस....
20/03/2026
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ….
संत तुकाराम महाराज यांनी रचलेले अभंग हे केवळ भक्तीपर नाहीत, तर मानवी जीवनाला दिशा देणारे अमूल्य तत्त्वज्ञान आहेत.
“एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” हा त्यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि विचारप्रवर्तक अभंग आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे जितका तो पूर्वी होता.
प्रसिद्ध लेखक मधुकर जाधव यांनी या अभंगाचे केलेले विश्लेषण पुढील लिंकवर वाचावे:
https://marathi.theywon.in/sant-tukaram-ekmeka-sahayy-karu/
++++
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ.... - TheyWon Marathi संत तुकाराम महाराज यांनी रचलेले अभंग हे केवळ भक्तीपर नाहीत, तर मानवी जीवनाला दिशा देणारे अमूल्य तत्त्वज्ञान आहेत...
लेखक/लेखिका व्हायचंय?
तुमच्या स्वरचित दर्जेदार मराठी लघुकथा, लेख, कविता, प्रवासवर्णन, वैचारिक आणि इतर साहित्य पाठवा, आम्ही ते आमच्या दे-वन वेबसाईटवर प्रकाशित करू!
अधिक माहितीसाठी व्हाट्स अप मेसेज पाठवा: 814 912 8895
marathi.theywon.in
TheyWon Marathi Magazine
23/12/2025
७ चक्रे म्हणजे काय, आणि ७ चक्र हीलिंगचे काय फायदे आहेत?
७ चक्रे म्हणजे आपल्या शरीरात असलेली सात प्रमुख ऊर्जा-केंद्रे होत. ही चक्रे मणक्याच्या तळापासून सुरू होऊन डोक्याच्या शिखरापर्यंत क्रमाने स्थित असतात. योगशास्त्रात त्यांना सप्तचक्र असे संबोधले जाते.
प्रत्येक चक्र विशिष्ट भावना, मानसिक अवस्था, शारीरिक अवयव आणि अंतःस्रावी ग्रंथीशी संबंधित मानले जाते. ही चक्रे संतुलित असतील तर शरीरातील प्राणशक्तीचा प्रवाह सुरळीत राहतो, मन स्थिर होते आणि भावनिक आरोग्य सुधारते.
७ चक्रांविषयी सखोल माहिती पुढील लिंकवर वाचावी:
https://marathi.theywon.in/7-chakra-healing/
++++
७ चक्रे म्हणजे काय, आणि ७ चक्र हीलिंगचे काय फायदे आहेत? ७ चक्र हिलिंग : या सात चक्रांचे रेकी किंवा इतर ऊर्जात्मक पद्धतींनी नियमित हिलिंग केल्यास शारीरिक, मानसिक आणि भावन....
25/09/2025
छोटी सुरवात मोठी झेप: श्रीकांत बडवे यांचा औद्योगिक प्रवास
अवघ्या २० हजार रुपये भांडवलात सुरु केलेला व्यवसाय हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचवणाऱ्या, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या एका इंजिनिअरची स्फूर्तिदायक कथा!
https://marathi.theywon.in/shrikant-badve-belrise/
+++++
छोटी सुरवात मोठी झेप: श्रीकांत बडवे यांचा औद्योगिक प्रवास लहान सुरवात मोठी झेप: श्रीकांत बडवे यांचा औद्योगिक प्रवास बेलराईज इंडस्ट्रीज: .वर्कशॉप पासून लिमिटेड कंपनीपर्यं....
16/08/2025
19/06/2025
शैव-जैन संघर्ष: मदुराईचे हत्याकांड
आजच्याप्रमाणे प्राचीन भारतातही धार्मिक कारणावरून हिंसक संघर्ष घडत असत. या संघर्षाला जैन-बौद्ध, शैव-बौद्ध, शैव-जैन, शैव-वैष्णव, जैन-वैष्णव असे अनेक पदर असत.
बऱ्याचदा या संघर्षाची सुरवात तात्विक चर्चेतून होत असे. दोन धर्माच्या आचार्यांमध्ये धर्मचर्चा, वाद होत असे, आणि ज्या धर्माचे आचार्य त्यात हरायचे, त्यांना आपला धर्म सोडून जिंकणा-या आचार्यांचा धर्म स्वीकारावा लागे. तोही एकट्याने नाही, तर आपल्या अनुयायांसकट! जर त्यांनी तो धर्म स्वीकारायला नकार दिला तर त्यांना तो प्रदेश सोडून जावा लागे.
अशा संघर्षातून कधी-कधी हरणाऱ्या आचार्यांच्या धर्माच्या अनुयायांची हत्याकांडे होत. अशा हत्याकांडामध्ये तमिळनाडूतील मदुराई येथे सातव्या शतकात शैवांनी केलेले जैनांचे हत्याकांड हे एक भयानक हत्याकांड मानले जाते.
पूर्ण लेख पुढील लिंकवर वाचावा:
शैव-जैन संघर्ष: मदुराईचे हत्याकांड शैव-जैन संघर्ष : जैन धर्माच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठी त्या दोघांनी संबंदर या प्रसिद्ध शैव आचार्यांना मद...
17/06/2025
धर्मांतर: वेगळा धर्म स्वीकारायचा(च) असेल तर……..
#धर्मांतर ही काही वाईट गोष्ट नाही. काही लोकांसाठी धर्मांतर ही गरज असू शकते. पण माझा सामूहिक धर्मांतर या प्रकारास पूर्ण विरोध आहे. सामुहिक धर्मांतर हे केवळ समाजकारण आणि राजकारण असते. त्यामागे सूडभावनाही असू शकते. त्यामुळेच सामुहिक धर्मांतर करणारे लोक ‘धार्मिक’ झाल्याचे दिसून येत नाही.
धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे.
हा आगळा-वेगळा आणि महत्वपूर्ण लेख पुढील लिंकवर वाचावा:
https://marathi.theywon.in/religious-conversion/
+++++
धर्मांतर: वेगळा धर्म स्वीकारायचा(च) असेल तर…….. धर्मांतर ही काही वाईट गोष्ट नाही. काही लोकांसाठी धर्मांतर ही गरज असू शकते. पण माझा सामूहिक धर्मांतर या प्रकारास पू...
16/06/2025
ग्रीक आणि भारतीय: ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम!
या काळात ग्रीकांनी पुन्हा उचल खाल्ली. मिनांडर बल्खचा राजा बनला आणि त्याने मौर्यांच्या ताब्यात असलेले अफगानिस्तानातले भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतले.
त्याने लक्षशिलेचा प्रांतही त्याच्या सत्तेखाली आणला व द्वैभाषिक (ग्रीक-प्राकृत) नाणी पाडायला सुरुवात केली. त्याने प्राकृत नाव मेनांद्र असे केले असले तरी मिलिंद या नावाने तो बौद्ध साहित्यात प्रसिद्ध आहे. मिलिंदपन्ह या ग्रंथात त्याची बौद्ध धर्माविषयीची आस्था दिसून येते. असे असले तरी त्याने मथुरा, पांचाल आणि साकेतवरही स्वारी केली होती. याच काळातील जैन राजा खारवेल याने आपल्या हाथीगुंफा शिलालेखातही (इसपू दुसरे शतक) आपण ग्रीकांना राजगृहपासून मथुरेपर्यंत कसे परतवून लावले याचा उल्लेख केलेला आहे. पुराणांनीही या आक्रमणाचे ओझरते का होईना उल्लेख केलेले आहेत.
पूर्ण लेख पुढील लिंकवर वाचावा:
ग्रीक आणि भारतीय: ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम! या काळात अनेक ग्रीकांनीही बौद्ध धर्म स्वीकारला होता. मध्य आशियापर्यंत बौद्ध धर्माने आपले स्थान निर्माण केले व शे...
15/06/2025
संत तुकाराम आणि जैन धर्म
तुकारामांची गाथा वाचत असताना आणि त्याआधारे संत तुकारामांच्या भावविश्वाला समजून घेत असताना जरी संत तुकाराम व त्यांची अभंगांची रचना वेद, वेदांत, पुराणे, भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांच्याशी संबंधित असली तरी ‘जैन धर्म आणि तत्वज्ञानाशी’ असणारे साम्यही वारंवार दिसून येते. जैन धर्म, इतिहास आणि संतसाहित्याचे अभ्यासक मधुकर जगन्नाथ जाधव यांनी संत तुकाराम यांचे विचार आणि या दोन्हीतील साम्य स्थळे आपल्या या लेखात मांडली आहेत.....
लेख पुढील लिंकवर वाचावा:
https://marathi.theywon.in/sant-tukaram-ani-jain-dharm/
++++
संत तुकाराम आणि जैन धर्म संत तुकाराम व जैन धर्म- तत्वज्ञान यांच्यातील साम्य पाहत असताना आणखी एक अभंग पाहणे महत्वाचे आहे. संत तुकाराम देहू ग...
13/06/2025
नव्या सामाजिक क्रांतीची गरज – आता विचार नव्हे, कृती हवी!
सध्याच्या काळात मराठा व बहुजन, ब्राम्हण समाजासह इतर सर्वच समाज घटक एका अतिशय नाजूक आणि परिवर्तनशील, अवघड वळणावर उभा आहे. विशेषतः पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यात घडणाऱ्या काही दुर्दैवी घटनांनी समाजाच्या विवेकाला हादरवून सोडलं आहे. हुंडा, कौटुंबिक दडपण आणि चुकीच्या सामाजिक अपेक्षांमुळे मुलींना आत्महत्येसारखा भयावह निर्णय घ्यावा लागणं ही केवळ खंतजनक नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिशाप ठरलेली गोष्ट आहे......
हा अतिशय महत्वाचा लेख पुढील लिंकवर वाचावा:
नव्या सामाजिक क्रांतीची गरज – आता विचार नव्हे, कृती हवी! सामाजिक क्रांती - आपण कितीही प्रगतीची भाषा बोलत असलो, तरी जर आपल्या मुलींना जगायला योग्य वातावरण, आदर आणि स्वातंत्...
12/06/2025
समडोळीचा वग्यानी वाडा: एक ऐतिहासिक ठेवा
समडोळी हे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील एक शांत, पण ऐतिहासिक अंगाने समृद्ध गाव. या गावात गेल्या काही वर्षांत एक घटना घडली आहे – जी केवळ वास्तुविशारद किंवा आर्किटेक्चरच्या नजरेत नव्हे, तर संस्कृतीप्रेमी आणि इतिहासप्रेमी माणसांच्या हृदयात ठसठशीत उमटणारी आहे. वग्यानी कुटुंबाने पुनर्रचित केलेला वाडा म्हणजे त्या गावाच्या स्मृतींचा ताजातवाना अविष्कार आहे....
पूर्ण लेख पुढे वाचा......
https://marathi.theywon.in/vagyani-wada-samdoli/
++++
समडोळीचा वग्यानी वाडा: इतिहासाला हात जोडणारा ठेवा समडोळी हे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील एक शांत, पण ऐतिहासिक अंगाने समृद्ध गाव. या गावात गेल्या काही वर्षांत ए....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
199 Mumbi-Pune Road, Chinchwad East, PCMC
Pune
411019