Ashok Todmal

Ashok Todmal

Share

21/05/2026

“स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः.”

भगवद्गीतेतील हा श्लोक आपल्याला सांगतो की,दुसऱ्यांचा मार्ग कितीही आकर्षक वाटला तरी,खरा विजय आपल्या स्वतःच्या कर्तव्यावर, आपल्या क्षमतेवर आणि आपल्या मार्गावर चालण्यातच आहे.

इतरांसारखे होण्याच्या नादात स्वतःला हरवू नका.तुमचा मार्ग कठीण असू शकतो,पण तोच तुम्हाला तुमच्या खऱ्या यशापर्यंत घेऊन जातो. 🔥

आपलं कर्म, आपला धर्म, आपला मार्ग… हाच खरा विजय! ✨

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune